Wednesday, February 17, 2016

जीवन प्रवाह...

संकटं टाळणं माणसाच्या हाती नसतं. पण  संकटाचा सामना करणं त्याच्या हातात असतं!
कारण  जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे.
समुद्र गाठायचा असेल तर खाचखळगे पार करावेच लागतील! तुमचा दिवस शुभ जावो.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.