तहान नसताना पाण्याची बाटली गच्च भरलेली असेल तरी तिची किंमत वाटत नाही पण सणकून घसा कोरडा पडला की बाटलीच्या तळाशी शिल्लक असलेलं घोटभर पाणी देखील अमृतासमान मोलाचं वाटतं.
माणसाचं पण असेच असते जवळ असली की किंमत कळत नाही आणि दूर गेल्यावर त्यांची खरी किंमत कळते.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.