रस्ता सुंदर असेल तर नक्की विचारा तो कोठे जातो पण धेय्य सुंदर असेल तर मात्र रस्ता कसा आहे हे बघू नका. त्या रस्त्यावर चालत रहा.
डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत अन्...भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत...
एक माणुस वीस पंचवीस लोकांना दोन हाताने मारू शकत नाही पण तोच माणुस दोन हात जोडून लाखो लोकांच्या ह्रदयावर राज्य करु शकतो.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.