सूर्योदया पासून सूर्यास्ता पर्यंत अनेक जण भेटतात.
खूप जण आपल्या जवळ येतात आणि दुरावतातही.
अनेक जण आपल्याला शब्द देतात आणि विसरतातही.
सूर्यास्ता नंतर स्वतः ची सावलीही दूर जाते.
पण जे लोक आपली शेवटपर्यंत साथ देतात तीच लोक आपली असतात.
जीवनात संकटांचं येणं Part of life आहे आणि त्या संकटांना हसत सामोरे जाऊन बाहेर पडणं म्हणजे Art of life आहे.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.